Skip to main content

Posts

Showing posts with the label REVOLUTION

EK NARI SAB PE BHARI ...

एक नारी सब पे भारी 

GALLI SHALA ...

      मला आनंद हवा होता आणि  त्यांना शाळा!#गल्ली शाळा   ते मला रोज विचारतात,तुला काय मिळत यांना गोळा करुन, यांचा अभ्यास घेऊन,हे काय नाटक लावले,किती गोंधळ घालतात हे!      जो तो आज टेंशन अनुभवतो,भविष्याची चिंता आणि चिंतेसोबत आलेलं नैराश्य. शाळेला शिक्षक नाही,दळणवळणाला साधन नाही,हक्कानं बसून बोलायला जागा नाही,आणि प्रत्येकाच्या नजरेत संशयाच वार. या सगळ्यात प्रत्येक व्यक्तींनी आपल्या रीतीने आपली धोरण आखली,कुणी वाचन करताय,कुणी घरकामात वेळ देताय,कुणी वेबिनर बघताय,कुणी छंद जोपासतंय.    हे सगळं सुरू असताना एक छोटासा विचार या युवक मनात आला. हा बालमनाशी निगडित असलेला विचार आचरनात आणला.             आज फोनवर एक मित्राशी बोलताना,तो विचारतो,काय ग कुठले workshops घेतेय मुलांचे? मी म्हटले;काही नाही रे,मुलांना घेऊन बसते विरंगुळा म्हणून- अस casual उत्तर दिलं मी त्याला.  तो पुन्हा म्हणतोय पण खूप आवडल रे हे उपक्रम,किती मस्त वाटत बघूनच,कस काय करते तू,आणि कुठे घेते त्यांचे क्लास?           ...